This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
8 सविनय कायदेभंग चळवळ
1.
महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीअंतर्गत मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली केला ?
1) 1930
2) 1931
3) 1932
4) 1929
2.
आपल्या 78 अनुयायांसह साबरमती आश्रम ते दांडी सुमारे ________ किमी अंतर पार करून गांधीजी 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे पोहोचले.
1) 385 मी.
2) 360 किमी
3) 365 किमी
4) 385 किमी
3.
दांडीच्या समुद्रावर जाऊन हातात मीठ घेऊन गांधीजींनी मिठाचा कायदा कधी मोडला ?
1) 6 एप्रिल 1930
2) 1 एप्रिल 1930
3) 12 मार्च 1930
4) 5 एप्रिल 1930
4.
खालीलपैकी कोण सरहद्द गांधी म्हणून ओळखले जातात ?
1) सय्यद अहमद खान
2) महम्मद इक्बाल
3) खान अब्दुल गफ्फार खान
4) कुर्बान हुसेन
5.
खान अब्दुल गफ्फार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?
1) वरील सर्व
2) खुदा-इ-खिदमतगार
3) मुस्लीम लीग
4) तेहरिक-ए-इन्साफ
6.
4 मे 1930 ला कोणत्या कारणामुळे ब्रिटिश सरकारने गांधीजींना अटक केली ?
1) चलेजाव चळवळ
2) खिलापत चळवळ
3) सविनय कायदेभंग चळवळ
4) असहकार चळवळ
7.
गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाविरुद्ध ________ येथे ब्रिटीश सरकारने लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लागू केला.
1) मुळशी
2) सातारा
3) सोलापूर
4) साबरमती
8.
खालीलपैकी कोणाला सोलापूर सत्याग्रहातील आंदोलनात अटक करून फाशी देण्यात आली नव्हती ?
1) मल्लाप्पा धनशेट्टी
2) रहेमत अली चौधरी
3) कुर्बान हुसेन
4) जगन्नाथ शिंदे
9.
खालीलपैकी कोणत्या नेत्याने गुजरातमधील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले ?
1) सरोजिनी नायडू
2) महात्मा गांधी
3) अॅनी बेझंट
4) सरदार वल्लभभाई पटेल
10.
परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी मुंबई येथे झालेल्या आंदोलनात कोण आघाडीवर होते ?
1) कुर्बान हुसेन
2) बाबू गेनू सैद
3) अश्फाक उल्लाह खान
4) जतीन दास
11.
भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्याकरिता लंडनमध्ये _________ परिषदेचे आयोजन केले होते.
1) ब्रिटीश परिषद
2) क्रिप्स परिषद
3) त्रीमंत्री परिषद
4) गोलमेज परिषद
12.
नोव्हेंबर 1930 मध्ये लंडनला भरलेल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष ब्रिटनचे पंतप्रधान __________ हे होते.
1) क्लेमेंट अॅटली
2) रॅम्से मॅकडोनाल्ड
3) विस्टन चर्चिल
4) लॉर्ड आयर्विन
13.
इ.स. 1930 ते 1932 या काळात किती गोलमेज परिषदा पार पडल्या ?
1) 4
2) 1
3) 3
4) 2
14.
_________ गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित राहिले.
1) पहिल्या
2) तिसऱ्या
3) दुसऱ्या
4) चौथ्या
15.
कोणत्या करारानुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धती स्वीकारण्याची हमी दिली ?
1) गांधी-आयर्विन करार
2) येरवडा करार
3) पुणे करार
4) लखनौ ऐक्य करार
16.
दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन केव्हा करण्यात आले ?
1) जानेवारी 1932
2) सप्टेंबर 1930
3) नोव्हेंबर 1931
4) सप्टेंबर 1931
17.
खालीलपैकी कोण अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते ?
1) महात्मा गांधी
2) महर्षी वि. रा. शिंदे
3) ग. व. माळवनकर
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
18.
दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ऑगस्ट 1932 मध्ये जातीय निवाडा कोणी जाहीर केला ?
1) महात्मा गांधी
2) स्टफर्ड क्रिप्स
3) रॅम्से मॅकडोनाल्ड
4) लॉर्ड आयर्विन
19.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात 20 सप्टेंबर 1932 रोजी आमरण उपोषण कोणी सुरु केले ?
1) प. जवाहरलाल नेहरू
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) महात्मा गांधी
4) चंद्रशेखर आझाद
20.
दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद कोणत्या करारानुसार करण्यात आली ?
1) दलित परिषद करार
2) गांधी-आयर्विन करार
3) पुणे करार
4) मुंबई करार
21.
25 सप्टेंबर 1932 ला येरवडा करार कोणामध्ये झाला ?
1) गांधी-आंबेडकर
2) गांधी-आयर्विन
3) आंबेडकर-प.जवाहरलाल नेहरू
4) गांधी-प.मदन मोहन मालवीय
22.
तिसरी गोलमेज परिषद केव्हा आयोजित करण्यात आली ?
1) डिसेंबर 1931
2) सप्टेंबर 1932
3) नोव्हेंबर 1932
4) जानेवारी 1932
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top