7. असहकार चळवळ


1. खालीलपैकी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कोणता कालखंड 'गांधीयुग' या नावाने ओळखला जातो ?




2. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली ?




3. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले ?




4. गांधीजींनी त्यांचा भारतातील पहिला सत्याग्रह म्हणजेच चंपारण्य सत्याग्रह कोणत्या साली केला ?




5. 1918 मध्ये गुजरातमधील __________ जिल्ह्यात गांधीजींनी साराबंदी चळवळ सुरु केली.




6. खालीलपैकी कोण अहमदाबादच्या गिरणी कामगार लढ्यात कामगारांसोबत उपोषणास बसले होते ?




7. 17 मार्च 1919 रोजी केलेल्या रौलट कायद्यात कोणत्या तरतुदी होत्या ?




8. कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले गेले ?




9. कोणत्या कायद्याच्या विरोधात 6 एप्रिल 1919 ला देशात सर्वत्र हरताळ पाळण्याचे आवाहन करण्यात आले ?




10. जालियानवाला बाग हत्याकांड केव्हा घडले ?




11. रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्यात डॉ.सत्यापाल व सैफुद्दीन किचलु यांना अटक झाली, या घटनेच्या निषेधार्थ कोणत्या सणाच्या निमित्ताने जालियानवाला बागेत सभा आयोजित करण्यात आली होती ?




12. जालियानवाला बागेत भरलेल्या सभेत बंदुकीत शेवटची गोळी असेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला ?




13. जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून __________ यांनी ब्रिटीश सरकारने दिलेल्या 'सर' या पदवीचा त्याग केला.




14. जालियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी ब्रिटीश सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली ?




15. तुर्कस्तानच्या सुलतानावर म्हणजेच जगभरातील मुस्लिमांच्या खलिफावर पहिले महायुध्द संपल्यावर इंग्रजांनी निर्बंध लावले. या विरुध्द खलिफाला पाठींबा म्हणून भारतीय मुस्लिमांनी कोणती चळवळ सुरु केली ?




16. अली बंधुनी भारतात सुरु केलेल्या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते ?




17. असहकार चळवळ कोणत्या उद्देशाने सुरु करण्यात आली ?




18. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनात झालेल्या असहकार ठरावानुसार कशावर बहिष्कार घालायचे निश्चित करण्यात आले ?




19. असहकार चळवळीबाबत चुकीचे विधान ओळखा.




20. चौरीचौरा प्रकरण उत्तर प्रदेश मधील कोणत्या जिल्ह्यात घडले ?




21. पुणे जिल्ह्यात ब्रिटीश शासनाविरुद्ध मुळशी सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला ?




22. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम सुरु केला. यात कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होता ?




23. खालीलपैकी कोणी स्वराज्य पक्षाची स्थापना केली ?




24. 1927 मध्ये नेमलेल्या सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला ?






25. सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने करीत असताना कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला केला ?




26. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणत्या भारतमंत्र्याने केली ?




27. नेहरू अहवालामध्ये कोणकोणते प्रस्ताव अंतर्भूत होते ?




28. डिसेंबर 1929 मध्ये भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




29. 26 जानेवारी 1930 ला तिरंगा फडकवून हा दिवस __________ म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले.




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top