6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ


1. ब्रिटीश राजवटीच्या काळात कोणत्या कारणामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला ?




2. भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची ओळख कशामुळे झाली ?




3. ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोठे केली ?




4. खालीलपैकी कोणत्या भारतीय विद्वानाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला ?




5. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हि संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कोठे कार्यरत आहे ?




6. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली ?




7. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी उपस्थित होते. हे अधिवेशन कोठे भरले होते ?




8. राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन ‌‍ऩॅशनल कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




9. खालीलपैकी राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे कोणती होती ?
अ] भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे.
ब] परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे.
क] भारतात धार्मिक सुधारणा चळवळ उभी करणे.
ड] लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करून राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.




10. राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड किंवा मवाळ युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो ?




11. खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या मवाळ गटात होते ?




12. राष्ट्रीय सभेचे जहाल युग किंवा टिळक युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो ?




13. राष्ट्रीय सभेबाबत दिलेल्या विधानांपैकी बरोबर असलेल्या विधानाचा पर्याय निवडा.




14. राष्ट्रीय जहाल नेत्यांमधील लाल, बाल, पाल म्हणजेच _______________.




15. केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून ब्रिटीश सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका कोणी केली ?




16. बंगाल प्रांतातील जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र कोणते होते ?




17. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिला ?




18. खालीलपैकी कोणी प्लेग कमिशनर रँडचा वध केला ?




19. इ.स. 1905 मध्ये कोणत्या ब्रिटीश व्हाईसरॉयने बंगालची फाळणी जाहीर केली ?




20. खालीलपैकी बरोबर विधानाचा पर्याय निवडा.




21. बंगालच्या फाळणीमुळे कोणता दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला ?




22. ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केव्हा केली ?




23. 1905 साली बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?




24. इ.स. 1906 ला कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 'स्वराज्य' या शब्दाचा प्रथमतः उच्चार करण्यात आला . या अधिवेशनाचे अध्यक्ष ___________ होते.




25. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे तसेच धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या हेतूने ना. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये _____________ ची स्थापना केली.




26. 1906 साली मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या ब्रिटीश व्हाईसरॉयच्या उत्तेजनाने झाली ?




27. भारतीयांच्या मनातील ब्रिटिशांविरुद्धच्या असंतोषाला तात्पुरते शांत करण्यासाठी 1909 मध्ये कोणता सुधारणा कायदा करण्यात आला ?




28. 1909 च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यान्वये कायदेमंडळात कोणते बदल घडले ?




29. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1916 च्या लखनौ अधिवेशनात 'लखनौ करार' (लखनौ ऐक्य करार) करण्यात करणात आला. करारानुसार ऐक्य किंवा समेट कोणात घडून आले ?




30. पहिले महायुध्द केव्हा सुरु झाले ?




31. पहिल्या महायुद्धाचे भारतावर कोणते परिणाम झाले ?




32. भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी 1919 मध्ये ब्रिटीश पार्लमेंटने कोणता कायदा मंजूर केला ?




33. 'हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशा शब्दांत 1919 च्या मॉंटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर कोणी टीका केली ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top