This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन
1.
राजा राममोहन रॉय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केव्हा केली ?
1) इ.स. 1828
2) इ.स. 1728
3) इ.स. 1829
4) इ.स. 1928
2.
खालीलपैकी ब्राम्हो समाजाची तत्वे कोणती ते सांगा.
1) भेदभाव न पाळणे
2) वरील सर्व
3) कर्मकांडास विरोध
4) प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे
3.
भारतात 1829 साली सतीप्रथा बंद कोणी केली ?
1) दादोबा पांडुरंग
2) राजा राममोहन रॉय
3) लोकमान्य टिळक
4) महात्मा फुले
4.
राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोठे केली ?
1) कोलकाता
2) दिल्ली
3) मद्रास
4) मुंबई
5.
खालीलपैकी कोणी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरु केले ?
1) राजा राममोहन रॉय
2) न्यायमूर्ती रानडे
3) महात्मा फुले
4) आत्माराम पांडुरंग
6.
इ.स. 1848 मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
1) दादोबा पांडुरंग
2) महात्मा फुले
3) डॉ. आत्माराम पांडुरंग
4) स्वामी विवेकानंद
7.
खालीलपैकी कोणी इ.स. 1867 मध्ये प्रार्थना सभेची स्थापना केली ?
1) स्वामी दयानंद सरस्वती
2) स्वामी विवेकानंद
3) दादोबा पांडुरंग तर्खडकर
4) आत्माराम पांडुरंग
8.
खालीलपैकी प्रार्थना समाजाची तत्वे कोणती ?
अ] मूर्तीपूजेला विरोध
ब] एकेश्वरवाद
क] कर्मकांडाला विरोध
ड] उपासनेला विरोध
1) अ, ब, क बरोबर
2) फक्त ड बरोबर
3) ब व क बरोबर
4) अ, ब व ड बरोबर
9.
सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणती संस्था स्थापन केली ?
1) रामकृष्ण मिशन
2) हिंदू महासभा
3) बॉम्बे असोसिएशान
4) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
10.
खालीलपैकी कोणी इ.स. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली ?
1) दादोबा पांडुरंग
2) महर्षी वि. रा. शिंदे
3) महात्मा फुले
4) महर्षी कर्वे
11.
खालीलपैकी सत्यशोधक समाजाची तत्वे कोणती होती ?
अ] समतेवर आधारित समाजनिर्मिती
ब] स्त्री शिक्षणाचा पुरस्कार
क] बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार
ड] सामाजिक प्रबोधनाला विरोध
1) अ, ब व ड बरोबर
2) अ, ब व क बरोबर
3) अ व क बरोबर
4) ब, क व ड बरोबर
12.
'ब्राह्मणांचे कसब' हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) स्वामी दयानंद सरस्वती
2) गोपाळ हरी देशमुख
3) महात्मा फुले
4) स्वामी विवेकानंद
13.
योग्य जोड्या जुळवा
1) 1-ब, 2-ड, 3-क, 4-ड
2) 1-अ, 2-क, 3-ब, 4-ड
3) 1-ड, 2-ब, 3-अ, 4-क
4) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड
14.
खालीलपैकी कोणी स्त्री-पुरुष किंवा माणसामाणसांमध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडाडून टीका केली ?
1) महर्षी कर्वे
2) महात्मा फुले
3) लोकमान्य टिळक
4) स्वामी दयानंद सरस्वती
15.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ________ मध्ये केली.
1) इ.स. 1865
2) इ.स. 1775
3) इ.स. 1875
4) इ.स. 1975
16.
प्रचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म आहे असे कोणाचे प्रतिपादन होते ?
1) महात्मा फुले
2) आत्माराम पांडुरंग
3) महर्षी कर्वे
4) स्वामी दयानंद सरस्वती
17.
'वेदांकडे परत चला' असे ब्रीदवाक्य कोणाचे होते ?
1) प्रार्थना समाज
2) आर्य समाज
3) ब्राम्हो समाज
4) सत्यशोधक समाज
18.
स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते ?
1) प. ईश्वरचंद्र विद्यासागर
2) महर्षी कर्वे
3) रामकृष्ण परमहंस
4) स्वामी दयानंद सरस्वती
19.
स्वामी विवेकानंद यांनी इ.स. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने कोणते कार्य केले ?
अ] दुष्काळग्रस्तांना मदत
ब] रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार
क] स्त्रीशिक्षण व आध्यात्मिक उन्नती
1) सर्व पर्याय अयोग्य.
2) फक्त अ बरोबर
3) सर्व पर्याय योग्य.
4) फक्त अ व क बरोबर
20.
खालीलपैकी कोण इ.स. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ?
1) प. मदन मोहन मालवीय
2) स्वातंत्र्यवीर सावरकर
3) स्वामी रामानंद तीर्थ
4) स्वामी विवेकानंद
21.
'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' असा संदेश भारतीय तरुणांना कोणी दिला ?
1) राजा राममोहन रॉय
2) स्वामी विवेकानंद
3) गोपाळ हरी देशमुख
4) डॉ. भाऊ दाजी लाड
22.
स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय होते ?
1) नरेंद्र विश्वनाथ दत्त
2) देवेंद्र विश्वनाथ दत्त
3) नरेंद्र विश्वनाथ भट्ट
4) नरेंद्र दामोदर दत्त
23.
12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?
1) राष्ट्रीय समता दिवस
2) प्रवासी भारतीय दिन
3) राष्ट्रीय युवक दिन
4) राष्ट्रीय हिंदू दिवस
24.
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी 'सिंगसभा' कोठे स्थापन करण्यात आली ?
1) अमृतसर
2) गोविंदपूर
3) चंदिगढ
4) पटियाला
25.
ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड बेंटिकला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी कोणत्या भारतीय समाजसुधारकाने मदत केली ?
1) विष्णुशास्त्री चिपळूणकर
2) महात्मा फुले
3) महर्षी धोंडो केशव कर्वे
4) राजा राममोहन रॉय
26.
लोकहितवादी यांचे पूर्णनाव काय ?
1) गोपाळ हरी देशमुख
2) गणेश वासुदेव जोशी
3) विष्णू वामन शिरवाडकर
4) गोपाळ कृष्ण गोखले
27.
प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रांद्वारे स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला ?
1) महादेव गोविंद रानडे
2) गोपाळ हरी देशमुख
3) रा. गो. भांडारकर
4) विष्णुशास्त्री पंडित
28.
महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा केव्हा सुरु केली ?
1) इ.स. 1948
2) इ.स. 1748
3) इ.स. 1848
4) इ.स. 1846
29.
विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाने प्रयत्न केले ?
1) विष्णुशास्त्री पंडित
2) वरील सर्व
3) प. ईश्वरचंद्र विद्यासागर
4) वीरेशलिंगम पंतलु
30.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले ?
1) महर्षी कर्वे
2) लोकमान्य टिळक
3) गोपाळ गणेश आगरकर
4) लोकहितवादी
31.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई येथे परिषद भरवली ?
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) विष्णुशास्त्री पंडित
3) नारायण मेघाजी लोखंडे
4) महर्षी कर्वे
32.
'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
1) सावित्रीबाई फुले
2) पंडिता रमाबाई
3) ताराबाई शिंदे
4) रमाबाई रानडे
33.
कोणत्या हेतूने महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरु केले ?
1) अनाथ मुलींना आश्रय मिळावा.
2) विधवांच्या पुनर्विवाहाकरिता.
3) विधवा व परित्यक्ता महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे.
4) स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा.
34.
इ.स. 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले ?
1) महर्षी धोंडो केशव कर्वे
2) महात्मा फुले
3) विठ्ठल रामजी शिंदे
4) सावित्रीबाई फुले
35.
शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली व स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोणी स्वीकारली ?
1) रमाबाई रानडे
2) रमाबाई आंबेडकर
3) अनुताई वाघ
4) पंडिता रमाबाई
36.
खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरु केला ?
1) निष्काम कर्ममठ
2) शारदाश्रम
3) सेवासदन
4) मुक्तिसदन
37.
बंगालमध्ये 'द मोहम्मदन लिटररी सोसायटी' हि संस्था स्थापन करून मुस्लीम समाजातील धर्मसुधारणेला कोणी सुरुवात केली ?
1) मौलाना आझाद
2) अद्बुल लतीफ
3) खान अब्दुल गफ्फार खान
4) सर सय्यद अहमद खान
38.
मोहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजचे रुपांतर पुढे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात झाले. हे मोहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज कोणी स्थापन केले ?
1) सर सय्यद अहमद खान
2) सरहद्द गांधी
3) अब्दुल कलाम आझाद
4) अब्दुल लतीफ
39.
हिंदूंना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून इ.स. 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना कोणी केली ?
1) स्वामी विवेकानंद
2) प. मदन मोहन मालवीय
3) लोकहितवादी
4) लोकमान्य टिळक
40.
प. मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठ कोणत्या साली स्थापन केले ?
1) इ.स. 1920
2) इ.स. 1916
3) इस. 1915
4) इ.स. 1910
41.
हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबध्द व चारित्र्यसंपन्न संघटना उभारण्याच्या हेतूने इ.स. 1925 साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली ?
1) डॉ. रा. गो भांडारकर
2) डॉ. केशव बळीराम हेडगेवार
3) डॉ. मोहन भागवत
4) डॉ. भाऊ दाजी लाड
42.
हिंदू धर्मतील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या रत्नागिरी येथील पतित पावन मंदिराची स्थापना कोणी केली ?
1) पांडुरंग सदाशिव साने
2) आप्पासाहेब पटवर्धन
3) वी. दा. सावरकर
4) आचार्य विनोबा भावे
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top