4. 1857 चा उठाव


1. "१८५७ चे स्वातंत्र्यसमर" या पुस्तकांनी अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली हे पुस्तक कोणी लिहिले




2. 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पालकांनी सशस्त्र उठाव केला या उठावाचे नेतृत्व कोणी केले




3. पाईक कोणाला म्हणत




4. इसवी सन 1817 मध्ये पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला या उठावाचे नेतृत्व कोणी केले




5. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली व फाशी दिली उमाजी नाईक यांचे खालीलपैकी कोणते कार्य आहे




6. 1857 लढ्याची कारणे कोणती?अ) इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन महसूल पद्धत अमलात आणलीआ) इंग्रजांनी भारतीयांच्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप केलाइ) हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेची वागणूक देत.ई) इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली होती




7. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास विरोध करणाऱ्या सैनिकांना जबर शिक्षा झाली वृत्तीचा विरोध कोणी केला?




8. १८५७ चा लढा अयशस्वी होण्यामागचे खालीलपैकी कोणते कारण नाही?




9. ब्रिटीश पार्लमेंटने १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करून गव्हर्नर पद बंद करून कोणते पद सुरु केले?




10. पहिला व्हाईसरॉय कोण ?




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top