3. ब्रिटीश सत्तेचे परिणाम


1. इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते होते ?




2. माधवराव पेशवे यांच्या मृत्युनंतर कोणी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांना सहकार्य केले?




3. इसवी सन १७७४ ते १८१८ यादरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये किती वेळा युद्धे झाली?




4. सन १७९८ मध्ये भारतात कोणता गव्हर्नर जनरल आला?




5. इसवी सन १८०२ इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला?




6. छत्रपती प्रतापसिंहच्या कोणत्या कारभारीने यांनी इंग्लंड पर्यंत दाद मागण्याचा प्रयत्न केला?




7. लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा करण्याचे काम केंव्हा केले?




8. इस 1802मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला




9. छत्रपती प्रतापसिंह यांनी 1827 साली राजनीतिविषयक कोणता ग्रंथ लिहून छापला




10. छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात कोणत्या सुधारणा केल्या




11. महसूल गोळा करण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनीकडे तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात ही दुहेरी राज्यव्यवस्था 17 65 बंगालमध्ये कोणी अस्तित्वात आणली




12. ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 17 73 चा रेग्युलेटिंग एक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नर ला कोणता हुद्दा देण्यात आला




13. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती कोणी केली




14. 1773 चा रेग्युलेटिंग नुसार खालीलपैकी कोण गव्हर्नर जनरल झाला?




15. लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कोणती संहिता तयार केली




This is more feedback!
This is the feedback!
feedback!



Back to Top