This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
13 स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ण
1.
प्रजामंडळांची अखिल भारतीय प्रजा परिषद कधी स्थापन करण्यात आली ?
1) सन 1942
2) सन 1927
3) सन 1930
4) सन 1925
2.
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सहाशेच्यावर _________ होते.
1) संस्थाने
2) प्रांत
3) राज्ये
4) राष्ट्रे
3.
भारत स्वातंत्र्य झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढणारे भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते ?
1) डॉ. पंजाबराव देशमुख
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) प. जवाहरलाल नेहरू
4) महात्मा गांधी
4.
संस्थानिकांना सरदार पटेलांनी भारतात सामील होण्याचे आवाहन केले, सर्व संस्थाने भारतात विलीन झाली फक्त तीन संस्थाने भारतात सामील झाली नव्हती. ती तीन संस्थाने कोणती ?
1) जुनागढ, हैद्राबाद व काश्मीर
2) हैद्राबाद, काश्मीर व उदयपुर
3) जुनागढ, सातारा व काश्मीर
4) हैद्राबाद, संभलपूर व झाशी
5.
सौराष्ट्रातील जुनागड हे संस्थान भारतात कधी विलीन करण्यात आले ?
1) जानेवारी 1948
2) सप्टेंबर 1947
3) डिसेंबर 1948
4) फेब्रुवारी 1948
6.
भारतातील सर्वात मोठे संस्थान हैद्राबादवर कोणाची एकतंत्री राजवट होती ?
1) राजपूत
2) मराठा
3) मुघल
4) निजाम
7.
1938 साली हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली ?
1) स्वामी रामानंद तीर्थ
2) स्वामी श्रद्धानंद
3) स्वामी सहजानंद सरस्वती
4) स्वामी दयानंद सरस्वती
8.
हैद्राबाद संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी निजामाचा सहकारी कासीम रझवी याने कोणी संघटना स्थापन केली ?
1) यापैकी नाही
2) मुस्लीम लीग
3) अलहिलाल
4) रझाकार
9.
हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात यावे असा ठराव हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसने कधी केला ?
1) जानेवारी 1948
2) जुलै 1948
3) जुलै 1947
4) जून 1948
10.
13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने निजामाविरुद्ध सुरु केलेल्या पोलीस कारवाईचे सांकेतिक नाव काय होते ?
1) ऑपरेशन पोलो
2) ऑपरेशन ब्लू स्टार
3) ऑपरेशन फ्रीडम
4) ऑपरेशन मुक्ती
11.
खालीलपैकी कोणते संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन करण्यात आले ?
1) उदयपुर
2) काश्मीर
3) जुनागड
4) हैद्राबाद
12.
खालीलपैकी कोणत्या चळवळीद्वारे विद्यार्थी हैद्राबाद मुक्तिलढ्यात सहभागी झाले ?
1) खेडा चळवळ
2) वंदे मातरम् चळवळ
3) पत्री सरकार
4) चलेजाव चळवळ
13.
खालीलपैकी कोणता दिवस मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून साजरा केला जातो ?
1) 15 सप्टेंबर
2) 17 सप्टेंबर
3) 17 जानेवारी
4) 18 डिसेंबर
14.
काश्मीर संस्थान पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता. यासाठी पाकिस्तान काश्मीर संस्थानचा राजा _______ याच्यावर दडपण आणू लागले.
1) रामसिंग
2) हरिसिंग
3) विजयसिंग
4) उदयसिंग
15.
खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही फ्रान्सचे आधिपत्य होते ?
अ] चंद्रनगर, ब] पुदुच्चेरी, क] कारिकल, ड] माहे, इ] यामण
1) अ, ब, क, ड, इ,
2) अ, ब, ड, इ,
3) ब, ड, इ,
4) अ, ब, क,
16.
गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पोर्तुगीजांच्या विरुध्द लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा कॉंग्रेस समितीची स्थापना कोणी केली ?
1) क्रांतिसिह नाना पाटील
2) आचार्य जे. बी. कृपलानी
3) डॉ. टी. बी. कुन्हा
4) जॉर्ज फर्नांडीस
17.
डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवामुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा कधी सुरु केला ?
1) इ.स. 1945
2) इ.स. 1948
3) इ.स. 1947
4) इ.स. 1946
18.
गुजरातमधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली होती ?
1) मुक्ती मोर्चा
2) दादरा सेना
3) खुदाई खिदमतगार
4) आझाद गोमंतक
19.
आझाद गोमंतक दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश _______ सत्तेपासून मुक्त केला.
1) पोर्तुगीज
2) फ्रेंच
3) डच
4) इंग्रज
20.
पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश कधी केला ?
1) डिसेंबर 1961
2) ऑक्टोंबर 1959
3) डिसेंबर 1954
4) नोव्हेंबर 1960
21.
पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा हा प्रदेश पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून कधी मुक्त झाला ?
1) 20 डिसेंबर 1960
2) 19 डिसेंबर 1961
3) 24 सप्टेंबर 1961
4) 21 डिसेंबर 1961
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top