This page requires a JavaScript-enabled browser
Instructions on how to enable your browser are contained in the help file.
11 समतेचा लढा
1.
नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती दीनबंधू मित्र यांच्या कोणत्या नाटकामुळे सर्व समाजाच्या नजरेस आली ?
1) स्वराज्य
2) नीलदर्पण
3) दर्पण
4) सत्यशोधक
2.
1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची 'किसान सभा' कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली ?
1) प्रा. एन. जी. रंगा
2) नारायण मेघाजी लोखंडे
3) बाबा रामचंद्र
4) स्वामी सहजानंद सरस्वती
3.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोपला शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मोठा उठाव केला ?
1) कराची
2) मद्रास
3) केरळ
4) लाहोर
4.
1936 साली कोणाच्या पुढाकाराने 'अखिल भारतीय किसान सभा' स्थापन झाली ?
1) महात्मा गांधी
2) बाबा रामचंद्र
3) स्वामी सहजानंद सरस्वती
4) प्रा. एन. जी. रंगा
5.
राष्ट्रीय सभेचे 1936 साली भरलेले अधिवेशन हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. हे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ________ येथे भरले होते.
1) अमळनेर
2) मुक्ताईनगर
3) फैजपूर
4) भुसावळ
6.
1938 साली पूर्व खानदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके बुडाली म्हणून शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाल्याने शेतसारा माफ करून घेण्यासाठी खालीलपैकी कोणी जागोजागी सभा व मिरवणुका घेतल्या ?
1) महात्मा गांधी
2) श्रीपाद अमृत डांगे
3) आचार्य विनोबा भावे
4) साने गुरुजी
7.
खालीलपैकी कोण अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष होते ?
1) स्वामी सहजानंद सरस्वती
2) प्रा. एन. जी. रंगा
3) प. जवाहरलाल नेहरू
4) बाबा रामचंद्र
8.
खालीलपैकी कोणाला 'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे म्हणतात ?
1) नारायण मेघाजी लोखंडे
2) महात्मा गांधी
3) श्रीपाद अमृत डांगे
4) साने गुरुजी
9.
ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची (आयटक) स्थापना कोणत्या साली झाली ?
1) 1918
2) 1920
3) 1921
4) 1919
10.
आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) ना. म. जोशी
2) नारायण मेघाजी लोखंडे
3) सरदार वल्लभभाई पटेल
4) लाला लजपतराय
11.
कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे काम खालीलपैकी कोणत्या समाजवादी नेत्याने केले ?
1) साने गुरुजी
2) श्रीपाद अमृत डांगे
3) प्रा. एन. जी. रंगा
4) वि. रा. शिंदे
12.
भारतात साम्यवादाचा प्रभाव कधी जाणवू लागला ?
1) पहिल्या महायुद्धानंतर
2) गोलमेज परिषद भरल्यावर
3) वंगभंग आंदोलनानंतर
4) सविनय कायदेभंग झाल्यावर
13.
भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झाली ?
1) 1928 साली
2) 1920 साली
3) 1930 साली
4) 1925 साली
14.
खालीलपैकी कोणी शारदाससदन हि संस्था स्थापन केली ?
1) रखमाबाई विखे
2) पंडिता रमाबाई
3) आनंदीबाई जोशी
4) रमाबाई रानडे
15.
खालीलपैकी कोणती संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली ?
1) विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी
2) आर्य महिला समाज
3) सेवासदन
4) शरदासदन
16.
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत ?
1) कल्पना चावला
2) किरण बेदी
3) रखमाबाई सावे
4) आनंदीबाई जोशी
17.
भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण ?
1) रखमाबाई सावे
2) प्रितिलता वड्डेदार
3) अनुताई वाघ
4) आनंदीबाई जोशी
18.
अस्पृश्यतेचे खंडन करणारे 'विटाळ विध्वंसन' हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) गोपाळबाबा वलंगकर
2) शिवराम कांबळे
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
19.
खालीलपैकी कोणी तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली ?
1) वीरेशलिंगम पंतलु
2) पेरियार रामस्वामी
3) जे. पी. तेलंग
4) एन. रंगास्वामी
20.
दलितांच्या प्रगतीसाठी 1906 साली 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' हि संस्था कोणी स्थापन केली ?
1) राजर्षी शाहू महाराज
2) महात्मा गांधी
3) डॉ. बाबसाहेब आंबेडकर
4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
21.
खालीलपैकी कोणी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) अप्पासाहेब पटवर्धन
3) राजर्षी शाहू महाराज
4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
22.
खालीलपैकी कोणत्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा करण्यात आला ?
1) सातारा
2) हैद्राबाद
3) जुनागढ
4) कोल्हापूर
23.
1920 साली भरविण्यात आलेल्या ब्राम्हणेतर परिषदेचे नेतृत्व कोणी केले ?
1) रवींद्रनाथ टागोर
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) राजर्षी शाहू महाराज
4) महात्मा गांधी
24.
22 फेब्रुवारी 1918 रोजी सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून कोणत्या संस्थानातील 'बलुतेदारी पद्धती' नष्ट करण्यात आली ?
1) कोल्हापूर
2) झाशी
3) सातारा
4) संभलपूर
25.
जातीसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही, सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी धारणा कोणाची होती ?
1) महात्मा गांधी
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) महंमद अली जिन्हा
4) प. जवाहरलाल नेहरू
26.
खालीलपैकी कोणी जुलै 1924 मध्ये 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापन केली ?
1) महात्मा फुले
2) साने गुरुजी
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) महात्मा गांधी
27.
खालीलपैकी कोणी दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत म्हणून महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) आचार्य विनोबा भावे
3) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
4) राजर्षी शाहू महाराज
28.
1930 ला नाशिक येथे झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
1) एस. एम. जोशी
2) कर्मवीर दादासाहेब गायकवाड
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) कर्मवीर भाऊराव पाटील
29.
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?
1) मूकनायक
2) समता
3) रास्तगोफ्तार
4) जनता
30.
बहिष्कृत भारत हे पाक्षिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सुरु केले ?
1) जुलै 1928
2) जानेवारी 1920
3) मार्च 1924
4) एप्रिल 1927
31.
सन 1942 साली 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना कोणी केली ?
1) महात्मा गांधी
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) प. जवाहरलाल नेहरू
4) कर्मवीर भाऊराव पाटील
32.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपुर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या _______ धर्माचा स्वीकार केला.
1) शीख
2) जैन
3) हिंदू
4) बौध्द
This is more feedback!
This is the feedback!
feedback!
Back to Top